गेल्या वर्षी सलमानच्या बांद्रा येथील गॅलक्सी अपार्टमेंटवर पहाटे गोळीबार झाला होता. मात्र धमक्यांमुळे बाल्कनीला काच लावण्यात आलेली नाही. मग काय आहे कारण? ...
'मुरांबा' (Muramba Serial) मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पूर्ण केला. रमा-अक्षयची जोडी आणि संपूर्ण मुकादम कुटुंब अल्पावधितच लोकप्रिय झालं. लवकरच मालिकेत सात वर्षांचा लीप येणार आहे. ...
Swapnil Joshi : नुकताच स्वप्नील जोशी धाराशिवमध्ये गेला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्याला या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्याने ५ वर्षांपूर्वी आपण जंगली रम्मीची जाहिरात केली होती. आता, आपण ती थांबवली असल्याचे सांगितले. ...