प्रेमकथेला कर्णमधुर गीतांची किनार जोडण्यात आली आहे. ‘काय झालं कळंना’, ‘टकमक टकमक’, ‘रुतला काटा’, ‘फुटला टाहो’, ‘चंद्रकोर’ अशा वेगवेगळ्या जॉनरची पाच गीते या चित्रपटात असून ही गीते माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी लिहिली आहेत. ...
‘गूज’ हे गाणे आई आणि मुलीच्या प्रेमळ नात्यावर जरी आधारित असले तरी, पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केलेल्या आपल्या गुराढोरांच्या काळजीने ग्रस्त असलेल्या गरीब शेतकऱ्याची ममतादेखील यात दिसून येते. ...
सिनेमा २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.'फ्रेन्डशिप डे'च्या महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या या 'पार्टी'त सहभागी होण्यास प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. ...
वेगवेगळ्या पठडीतली ४ गाणी ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटात असून श्रेयस यांच्या लेखणी व संगीतातून साकारलेल्या या गीतांना सोनू निगम,आनंदी जोशी, ममता शर्मा, आदर्श शिंदे, जावेद अली, अश्मी पाटील यांचा स्वरसाज लाभला आहे. ...
फू बाई फू या कार्यक्रमामुळे भाऊ कदम यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्यांना मिळाले आहे. ते सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. ...
रमाई या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतच त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्याविषयी देखील अनेक बारिकसारिक गोष्टी जाणून घेता येणार आहेत. रमाई यांची भूमिका साकारण्यासाठी रमाई या चित्रपटाच्या टीमने वीणा जामकरची निवड केली आहे. ...
रिमा लागू यांचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होम स्वीट होम असे त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात त्या एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...