रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सिनेमा सुरुवातीला रवी जाधव दिग्दर्शित करणार होते. मात्र काही कारणांमुळे त्यांना सिनेमातून माघार घ्यावी लागली होती. रितेश आणि रवी जाधव यांच्यात वाद झाल्याने त्यांनी हा सिनेमा सोडल्याचं बोललं जात होतं. यावर रवी जाधव यांनी भ ...
रितेश देशमुखचा २०१६ साली बँजो सिनेमा आला होता. याचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं होतं. पण हा सिनेमा केल्यानंतर रवी यांचं कसं नुकसान झालं, याविषयी त्यांनी सांगितलं. ...
दिग्पाल लांजेकरांच्या आत्तापर्यंतच्या सर्वच सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला. मात्र काही कारणांमुळे त्याने शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला. आता दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमात अभिनेता अभिजीत श्व ...
'दुनियादारी'मध्ये स्वप्निलने साकारलेल्या श्रेयसला कॅन्सर झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या नाकातून सतत रक्त येत असतं. सिनेमातील त्याच्या नाकातून रक्त येण्याचा सीन प्रचंड व्हायरल झाला होता. याबाबतच एकाने त्याला प्रश्न विचारला. ...