Akshay Kumar : एखाद्या अभिनेत्यावर अंडे फेकणे ही काही सामान्य गोष्ट नाही. एकदा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर एक-दोन नाही, तर तब्बल १०० अंडी फेकण्यात आली होती आणि तेही मुलींनी हे कृत्य केले होते. या घटनेनंतर अभिनेत्याची जी प्रतिक्रिया होती, ती पाहून ...
काल भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकण्यात अमोल मुजुमदार यांचं महत्वपूर्ण योगदान होतं. नेटकऱ्यांनी अमोल यांचं कनेक्शन 'चक दे इंडिया'शी लावलंय. जाणून घ्या ...
Kal Ho Na Ho Movie : दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्या 'कल हो ना हो' चित्रपटाची कथा आणि पात्रे आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहेत. शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात अनेक इतर पात्रे होती, ज्यांनी महत्त्वपूर्ण भू ...