जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलल्यास आपल्यातील खरेपणा उघड होईल. प्रेमात ज्या समस्यांना आपण सामोरे जात आहात त्या सोडविण्याचा प्रयत्न करा. आपल्या नजीकच्या व प्रिय व्यक्तीची आपण मदत घेऊ शकता. भावनात्मक गुंता कह्यात ठेवणे एक आव्हानच ठरेल. आपणास आपल्या जोडीदारावर टीका करणे टाळण्याची गरज आहे.