मुंबई रून आता पर्याय म्हणून दहिसर - भाईंदरपर्यंत कोस्टल मार्ग तयार केला जात आहे. येत्या ३ ते ४ वर्षात हा रास्ता पूर्ण होईल. व मुंबईला २० ते ३० मिनिटात पोहचाल. कोस्टल मार्ग वरून विरार - गुजरात जायला पण सोपे होणार आहे असं त्यांनी सांगितले. ...
भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना मागणी आहे, तर ठाकरे बंधूंच्या युतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांकरिता उमेदवार प्रयत्न करीत आहेत. ...
धनुष्यबाणावर निवडून आलेल्या जागाही आम्ही भाजपासाठी सोडल्या. अशा परिस्थितीत महायुती व्हावी आणि ती टिकावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो असं सरनाईक यांनी म्हटलं. ...