लोकसभा निवडणूकसाठी चंद्रपूर जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार संपणार आहे. त्यानंतर पुढच्या २४ तासात छुप्या प्रचाराला प्रारंभ होणार आहे. मात्र यात कुठलीही आक्षेपार्ह बाब दिसून आली तर कडक कारवाई करण्यात ...
स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान जिल्ह्यात राबविण्याकरिता लोककलेच्या माध्यमातून जनजागृती पथनाट्य व फिरते चित्र रथ प्रदर्शनाला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली. ...
कॉंग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. कॉंग्रेसच्या स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक निवडणुकात गरिबी हटाओचानारा दिला. मात्र गरिबी काही हटली नाही. कॉंग्रेसची ही गरिबी हटाओ घोषणा केवळ एप्रिल फुल असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी ...
पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या देशाने चौफेर विकास अनुभवला. त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर मतदार मोहोर उमटवतील आणि लोकसभा क्षेत्रातुन हंसराज अहीर बहुमताने विजयी करतील, असा विश्वास अभिनेत्री अमिषा पटेल यांनी व्यक्त केला. पोंभ ...
जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग यांच्यामार्फत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के मतदान व्हावे. तसेच १८ वर्षांवरील सर्व महिला, युवक-युवती, वृध्द, अपंग यांनी मतदान करण्यासाठी येत्या ११ एप्रिलला बाहेर पडून मतदानांचा हक्क बजावून राष्ट्रीय महोत्सवात निर्भ ...
राजकारण करताना आम्ही कधी जात, धर्म, पक्ष पाहिला नाही. सामान्य माणसांची सेवा आपल्या हातून व्हावी म्हणून आलेल्या प्रत्येक सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लागावे, यासाठी प्रयत्न केला आहे. हा जिल्हा नेहमीच विकासात पुढे जावा. या जिल्ह्याची जनता आनंदी व्हावी ...
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. देशात ५० हजार तर महाराष्ट्रात १५ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महच्या झाल्या. महाराष्ट्राची एवढी अधोगती यापूर्वी कधीही झाली नाही, असा घाणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथील जाहीर सभेत के ...