मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाच्या ८ वर्षांनंतर पत्नीपासून वेगळं होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. हा अभिनेता त्याच्या निर्णयावर ठाम आहे ...
रश्मिका-विजयच्या लग्नाला बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीतील लोकांनी हजेरी लावली. आता लग्नानंतर रश्मिका-विजयने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. ...
कमी बजेटमध्ये बनलेला हा साऊथ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बिग बजेट असलेल्या 'धुरंधर २'ला चांगलीच टक्कर देत असल्याचं दिसत आहे. सगळीकडे 'धुरंधर २'ची हवा असताना बॉक्स ऑफिसवर मात्र साऊथ सिनेमाने कोटींच्या घरात कमाई केली आहे. ...
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये शाही विवाहबंधनात अडकल्यानंतर, हे नवविवाहित जोडपे शूटिंगच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढत या खास ठिकाणी हनिमूनला गेलेत ...