गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत असलेली मिर्झापूर ही सीरिज अखेर रिलीज झाली आहे. गुन्हेगारी जगत, सत्ता, संघर्ष, खून आणि धमाकेदार अॅक्शन या सगळ्यावर ही कथा आधारित आहे. ...
जेव्हा पती-पत्नी भांडण करतात तेव्हा त्याचा मुलांच्या मनावर काय परिणाम होतो आणि त्यांच्या व्यवहारात काय बदल घडतो यावर काहीही चर्चा होत नाही. मात्र पीहू एवढी लहान आहे की, ती आपल्या आईच्या शवाकडून खाणे-पिणे मांगते. तिची निरागसपणा दर्शवणारी ही कहाणी समाज ...
एक सांगायचंय....UNSAID HARMONY Movie या चित्रपटात के के मेनन, राजेश्वरी सचदेव, अभिजीत आमकर, शाल्व किंजवडेकर, विभव राजाध्यक्ष, हर्षिता सोहल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
आमिर खानचा चित्रपट म्हटल्यानंतर प्रेक्षक ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ हा चित्रपट पाहण्यास उत्सूक होते. ट्रेलर आणि टीजर पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती.तेव्हा जाणून घेऊ या, कसा आहे हा चित्रपट... ...
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटात सुबोध भावे, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, आनंद इंगळे, वैदही परशुराम, नंदिता धुरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
बॉलिवूडमध्ये तसे गेल्याकाही वर्षांपासून चांगले आणि कौतुकास्पद एक्सपरिमेंट होताना दिसत आहेत. २०१३ मध्ये भारतीय सिनेमाच्या १०० वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी 'बॉम्बे टॉकिज' हा सिनेमा तयार करण्यात आला होता. ...