महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईकरांना दिली शिकवण; वर्सोवा बीचवर अर्धा तास केली स्वच्छता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 22:14 IST2017-08-13T16:44:24+5:302017-08-13T22:14:24+5:30

महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना एक शिकवण दिली आहे. महानायकांनी दिलेली ही शिकवण खरोखरच प्रेरणादायी असून, सर्वांनीच ...