3852_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 02:41 IST2016-03-08T09:41:31+5:302016-03-08T02:41:31+5:30

समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी ऊर्मी बºयाच जणांना असते. समाजकार्याला वाहून घेणारे भारतामध्ये खूप आहेत. त्यांनी लोकांसाठी आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी प्रयत्न केले. समाजाच्या विकासासाठी झटले. त्यांची कथा ही देशासाठी नक्कीच भूषणावह आहे. अशा समाजकार्य करणाºयांची माहिती या ठिकाणी देत आहोत...