3843_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 09:12 IST2016-03-03T16:12:10+5:302016-03-03T09:12:10+5:30

महाराष्ट्राला गड किल्यांचा मोठा इतिहास आहे. त्यातील काहींची अवस्था आजघडीला दयनीय झालेली आहे. तर काही गड व किल्ले अजूनही तसेच आहेत. कितीही वर्ष त्यांना अजून कोणताच धोका नसल्याचे ते ग्वाही देत आहे. त्यापैकीच पाच किल्यांची आपण माहिती घेणार आहोत.