ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. अनुपम खेर हे एक अतिशय चांगले अभिनेते असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. ...
जुही चावलाचा जन्म पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर संपूर्ण परिवारासोबत ती मुंबईत शिफ्ट झाली. जुहीने मिस इंडिया किताबा पटाकवला होता. आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट तिने दिले आहेत. लग्नानंतर जुहीने चित्रपटामधून ब्रेक घेतला. ...