Lata Mangeshkar: आकाशात चंद्र-सूर्य राहतील आणि पृथ्वीवर शेवटचा मानवी श्वास सुरू राहील, तोपर्यंत लता दीदींचा सूर हा पृथ्वीच्या वायू लहरींवर तरळत राहील. ...
लता दीदींबाबतच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी आतापर्यंत समोर आल्या असतील. पण त्यांच्या एक आवडीची आणि खास गोष्ट त्यांनी एका मुलाखतीत कथन केली होती. ...