‘गरिबी हटाव’ पासून ते ‘अच्छे दिन’पर्यंतचा राजकीय प्रवास झाला; पण सामान्य माणसाची जगण्याची लढाई चालूच आहे. मध्यमवर्गीय जाणिवांना स्पर्शही होणार नाही, अशी हतबलता गरिबी आणते ...
‘भोली सुरत दिल के खोटे’ या गाण्यावर पाय थिरकले नाहीत, तो विरळाच. लग्नाची कोणतीही वरात या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. सामान्य माणसालाही नाचण्याची लकब भगवानदादा यांनी शिकविली. ...
मनाच्या कोपऱ्यात कायमच बंदिस्त करून ठेवाव्यात अशा अप्रतिम कवितांचा खजिना या कवीच्या पोटलीतच आहे. आपल्या कवितांनी आज घराघरांत पोहोचलेले नाव म्हणजे संदीप खरे ...
मराठी इंडस्ट्रीतील तगड्या अभिनेत्री अमृता सुभाष, प्रार्थना बेहरे, तेजश्री प्रधान यांच्यापाठोपाठ आता श्रुती मराठेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे ...
'सैराट'ला मिळालेल्या य़शानंतर हा चित्रपट आता तेलुगु, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिमेक होणार आहे. दक्षिणेतील बिग प्रॉडक्शन हाऊस असलेल्या 'रॉकलाईन व्यंकटेश'च्या वतीने चित्रपटाची निर्मिती होणार ...