पहिल्या प्रेमाची बातच न्यारी... प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणाऱ्या ‘काय झालं कळंना’ या हळव्या प्रेमकथेने आणि त्यातील कलाकारांच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत ...
केवळ मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्ट्रभरातील सिंगल स्क्रीन आणि मल्टीप्लेक्समध्ये ‘फर्जंद’ चित्रपट आज ८ व्या आठवड्यातही उत्तम प्रतिसादात सुरू असून ही मराठी चित्रपटासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. ...
रीनाने घेतलेली ही रिस्क खरंच कौतुकास्पद आहे,कारण जो आव्हान स्वीकारून ताठ मानेने उभा राहतो तोच खरा कलाकार.... आणि रीना ने हे स्वतःच्या अभिनयातून सिद्ध केले आहे. ...
बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भंडारकर, प्रभुदेवा, रेमो डिसुझा यांच्या सिनेमांचे सहदिग्दर्शक म्हणून भूमिका पार पडत असताना आशिष भेलकर यांनी आपला मोर्चा आता मराठी सिनेसृष्टीकडे वळवला आहे. ...