5379_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 14:43 IST2016-04-22T09:13:37+5:302016-04-22T14:43:37+5:30
उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की भारतामध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवतो. उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून प्रत्येकजण धडपड करीत असतो. तथापि हा देश अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद देत असतो. देशात उन्हापासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. उत्तरेमधील गगनचुंबी डोंगर ते दक्षिणेमधील प्रसन्नता सारं काही या देशात आहे. भारतामधील अशाच काही ठिकाणांची माहिती देत आहोत.

5379_article
उ ्हाळ्याच्या सुट्या लागल्या की भारतामध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवतो. उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून प्रत्येकजण धडपड करीत असतो. तथापि हा देश अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद देत असतो. देशात उन्हापासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. उत्तरेमधील गगनचुंबी डोंगर ते दक्षिणेमधील प्रसन्नता सारं काही या देशात आहे. भारतामधील अशाच काही ठिकाणांची माहिती देत आहोत.
भारताचे ‘छोटे तिबेट’ असे म्हटले जाणारे लडाख हे भारतामधील भेट देण्यासारखे सर्वोत्तम ठिकाण आहे. उंचच उंच डोंगररांगा, सुंदर तळी आणि आश्चर्यकारक दृष्ये या ठिकाणी पहावयास मिळतात. या ठिकाणी असणारे प्रसन्न वातावरण यामुळे उन्हाळ्यात हे ठिकाण पाहण्यास योग्य आहे.
![]()
भारताचे ‘छोटे तिबेट’ असे म्हटले जाणारे लडाख हे भारतामधील भेट देण्यासारखे सर्वोत्तम ठिकाण आहे. उंचच उंच डोंगररांगा, सुंदर तळी आणि आश्चर्यकारक दृष्ये या ठिकाणी पहावयास मिळतात. या ठिकाणी असणारे प्रसन्न वातावरण यामुळे उन्हाळ्यात हे ठिकाण पाहण्यास योग्य आहे.