Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ind vs Pak सामना पावसामुळे रद्द झाल्यास कुणाला फायदा? T20 World Cup मध्ये कुणाचा खेळ खल्लास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 11:17 IST

Open in App
1 / 8

भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी टी२० विश्वचषकाचा सामना रंगणार आहे. अनेक अडथळ्यानंतर सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे, पण आता एक वेगळाच नवीन धोका निर्माण झाला आहे.

2 / 8

हा सामना कोलंबोमध्ये होणार आहे. पण श्रीलंका हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्यामुळे कोलंबोमध्ये ढगांचा गडगडाट, पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.

3 / 8

हवामान अंदाजानुसार, रविवारी सकाळी कोलंबोत हवामान उष्ण आणि दमट राहिल, पण दुपारनंतर परिस्थिती बदलू शकते. दुपारपासून संध्याकाळपर्यंत वादळासह पावसाची शक्यता ५० ते ७० टक्के आहे.

4 / 8

संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होण्यापूर्वीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे टॉस आणि सामना सुरू होण्यास विलंब होऊ शकतो किंवा सामन्याचा खेळ कमी षटकांचा होऊ शकतो.

5 / 8

हवामान खात्याने इशारा जारी केला आहे की, आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर पावसामुळे सामना रद्द झाला तर त्याचा फायदा कुणाला होणार, समजून घेऊया.

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध पाकिस्तानपाऊसश्रीलंकाभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघपाकिस्तानअमेरिका