लोकसभा निवडणुकीच्या निकालाने खचून जाऊ नका, विधानसभेच्या कामाला लागा , विधानसभेला जास्तीत जास्त नवीन चेहर्यांना संधी दिली जाईल त्यासाठी आतापासूनच मतदारांच्या घरी पोहचा असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी का ...