भाजप सरकाराने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच भाजपला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. तर भाजपच्या कथनी आणि करनीत बराच फरक असून या सरकारला केवळ मोठी आणि खोटी आश्वासने देता येते अशी टीका खा.प्रफुल्ल पटेल य ...
भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी फसव्या कर्जमाफी योजनेची घोषणा करुन भाजप सरकार स्वत:ला शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचे सांगत आहे. मागील पाच वर्षांत गरीबी, बेरोजगारी आणि महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. ...
देशाच्या महाऊत्सवाची अर्थात लोकसभेच्या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर सज्जता झाली असून आतापर्यंत दोन प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत. १० हजार ५०० अधिकारी-कर्मचारी निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. ...
भाजपा-शिवसेना युतीत भंडारा-गोंदिया मतदार संघ भाजपाच्या वाट्याला गेला आहे. मातोश्रीवरून आलेल्या युतीधर्माच्या आदेशाचे पालन करीत शिवसैनिक भाजपा उमेदवाराच्या प्रचारात स्वत:ला झोकून देत आहेत. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने चांगली तयारी केली आहे. भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत, असे प्रतिपादन भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे निवड ...
भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक विकास झाला, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन भाजप सरकार स्वत:ला शेतकरी हितेशी असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणत आहे. ...
भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी देशातून भ्रष्टाचार दूर करु, विदेशातील काळा पैसा परत आणू, डिजीटल इंडियाचे स्वप्न साकारु आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच वर्षांचा कालावधी लोटूनही मोदी सरकारने एकाही आश्वासनाची पुर्त ...