हृता दुर्गुळे आणि यशोमन आपटे यांच्या मुख्य भूमिका असलेली 'फुलपाखरू' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. मालिकेतील सारेच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले आहेत. ...
सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये सिद्धार्थने अनुला लग्नाची मागणी घातल्यानंतर अनुचे त्यावर उत्तर काय असेल हे जाणून घेण्यासाठी सिद्धार्थ खूपच आतुर होता. ...
ईलायची मुरारीने तिचा विवाह मान्य केल्याचे स्वप्न पाहत असते. पण वास्तविकत: या जोडीला त्यांच्या कुटुंबापासून त्यांचा विवाह लपवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ...