गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत असलेली मिर्झापूर ही सीरिज अखेर रिलीज झाली आहे. गुन्हेगारी जगत, सत्ता, संघर्ष, खून आणि धमाकेदार अॅक्शन या सगळ्यावर ही कथा आधारित आहे. ...
जेव्हा पती-पत्नी भांडण करतात तेव्हा त्याचा मुलांच्या मनावर काय परिणाम होतो आणि त्यांच्या व्यवहारात काय बदल घडतो यावर काहीही चर्चा होत नाही. मात्र पीहू एवढी लहान आहे की, ती आपल्या आईच्या शवाकडून खाणे-पिणे मांगते. तिची निरागसपणा दर्शवणारी ही कहाणी समाज ...
एक सांगायचंय....UNSAID HARMONY Movie या चित्रपटात के के मेनन, राजेश्वरी सचदेव, अभिजीत आमकर, शाल्व किंजवडेकर, विभव राजाध्यक्ष, हर्षिता सोहल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...