5194_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 14:57 IST2016-04-16T09:27:57+5:302016-04-16T14:57:57+5:30
सकाळी जेव्हा आपण भाजीमंडईत जातो आणि त्यावेळी एखादी भाजी आपल्याला महागात पडली तर आपण खूप चिडचिड करतो. त्या पालेभाज्यांची गुणवत्ता आपणाला पाहता येत नसते. ज्यावेळी आपण एखादे फळ हातात घेतो, त्यावेळी ताज्या फळाची चव कशी असते हे आपणास माहिती होते. जर तुम्ही देशात कुठे फिरणार असाल आणि तुम्हाला स्वत:च्या हाताने तोडून फळ चाखायचे असेल तर यासाठी काही स्थळांची तुम्हाला माहिती देत आहोत.