5007_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 15:19 IST2016-04-10T22:19:30+5:302016-04-10T15:19:30+5:30
गेल्या काही वर्षांपासून कसोटी सामन्यांचे महत्व कमी होऊन टी-२० सामन्यांचे महत्व वाढीस लागले आहे. क्रिकेटप्रेमींना झटपट निकाल हवे आहेत. म्हणजे शास्त्रीय संगीतापेक्षा पॉप आणि जॅझची मागणी वाढल्यासारखे आहे. क्रिकेटमधील या प्रकाराची मागणी खूप वाढली आहे. प्रचंड गर्दीने भरलेली स्टेडियम्स, मौज, मस्ती यामुळे या प्रकाराकडे ओढा आहे. जगातील अशाच क्रिकेट स्पर्धांची माहिती देत आहोत.