4747_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 14:55 IST2016-04-03T21:55:49+5:302016-04-03T14:55:49+5:30
भारतामधील प्रमुख शहरे ही त्या ठिकाणी चालणारे उद्योग, व्यवसाय, राजकारण, संस्कृती आणि इतर बºयाच गोष्टींमुळे ओळखली जातात. आपण काही गोष्टी समजत असतो. बºयाच वेळा हा समज चुकीचाही असू शकतो. लोकांचे राहणीमान, त्यांचे विचार हे त्या त्या भौगोलिक रचनेनुसार बदलत असतात. अगदी तसेच त्याच्या स्थितीनुसार असते भारतामधील अशा शहरांविषयीची माहिती या ठिकाणी देत आहोत.