'झेंडा'. 'मोरया', 'कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या हिट सिनेमा देणारे प्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर, आता 'पार्टी' सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. ...
१३ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत असून सिनेमात मनमौजी तरुणाईची धम्माल-मस्ती दाखवण्यात आली आहे. पांडुरंग जाधव लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमाचे नाव जरी 'ड्राय डे' असले तरी, आजच्या तरुण पिढीची चंगळ यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ...
कवी कुमार आझाद मूळचे बिहार मधील सासाराम मधील गॊरक्षणी गावाचे होते. त्या गावात एकदा एका कामासाठी अभिनेत्री टूनटून आल्या होत्या. त्यांनी कवी आझाद कुमार यांना पाहून ते प्रसिद्ध अभिनेते होणार असे भाकीत त्यावेळीच केले होते. ...