Filmy Stories ...
...
2003मध्ये आलेल्या 'दम' सिनेमातील बाबूजी जरा धीरे चलो हे गाणे प्रचंड गाजले होते. ...
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या शूटिंगला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे. ...
या अभिनेत्याने जब वी मेट या प्रसिद्ध चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ...
'बाहुबली: बिफोर द बिगनिंग' सीरिजमध्ये मृणाल ठाकूर शिवगामीच्या भूमिकेत दिसणार होती. मात्र आता तिच्याजागी ही अभिनेत्री दिसणार आहे. ...
वरूण धवनची या अभिनेत्रीशी वाढत्या जवळीकतेमुळे नताशा अस्वस्थ झाली होती. ...
अनेक मराठी मालिकांनी गोवा, हैदराबाद, कर्नाटक, सिल्वासा अशा विविध राज्यांत चित्रीकरणाला सुरुवात केली आहे, यावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
अश्विनी भावे यांचे घर मोठाले असून त्याचे इंटेरिअर देखील खूपच छान आहे. तसेच घरासमोर प्रशस्त गार्डन देखील आहे. ...