'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडेला मिस केल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे. ...
Sneha Ullal News: बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत असे काही कलाकार चमकून जातात ज्यांची सुरुवातीला फार चर्चा होते. मात्रा काळाच्या ओघात सिनेप्रेमीसुद्धा त्यांना विसरून जातात. २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘लकी नो टाइम फॉर लव्ह’ या सलमान खानच्या चित्रपटातील अ ...
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून एक्झिट घेतली होती. त्यानंतर अनेकांनी समजूत घातल्यानंतर परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सिनेमा करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर हा पब्लिसिटी स्टंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता अभिनेता अक्षय कुमारने यावर प्रत ...
रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या 'रामायण' या चित्रपटात एका टीव्ही अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री ४००० कोटींच्या बजेटच्या या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...