तेजस्विनीने टोल मुद्दा आणि राज्यातील राजकारणावर ट्वीटमधून तिची नाराजी व्यक्त केली होती. आता राज्यातील गुन्हेगारीवर तेजस्विनीने तिचं परखड मत मांडलं आहे. ...
मार्च महिन्यापासून या चित्रपटाचे चित्रिकरण रत्नागिरीमध्येच सुरू होणार आहे. गणपतीपुळे मंदिर, तेथील समुद्रकिनारा, गणपतीपुळे मार्गावरील ठिकाणे, रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसर अशा ठिकाणी हे चित्रिकरण होणार आहे. ...