मैत्रीला जागणाऱ्या मित्रांचे जे चित्र डोळ्यांसमोर येते, त्याला ही कथा अपवाद ठरलेली नाही. विविध प्रसंगांची बांधणी करत मैत्रीची युथफूल गोष्ट मांडण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आला आहे. ...
अमेय वाघ (आलोक) आणि मिथिला पालकर (इंदू) या दोघांनी चित्रपटाभर चांगली अदाकारी पेश करत चित्रपटाला फ्रेशनेस बहाल केला आहे. प्रेम, ब्रेक-अप, करिअर अशा गुंत्यात अडकलेला आलोक, अमेयने त्याच्या स्टाईलने रंगवला आहे. ...
'कटप्पाने बाहुबलीला का मारलं' या आजवरील सगळ्यात मोठं कोडं ठरलेल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता जगभरातील चित्रपटरसिकांना लागली होती. ... ...
सेलिब्रेटींच्या आयुष्यातील सगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी रसिकांनाही कमालीची उत्सुकता असते. त्यात सेलिब्रेटींनाही त्यांच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी सोशल ... ...
'ध्यानीमनी' या मराठी सिनेमानंतर पुन्हा एकदा अभिनेत्री अश्विनी भावे रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत.विशेष म्हणजे प्रदर्शनापूर्वीच ध्यानीमनी सिनेमाने रसिकांचे लक्ष ... ...