आकाश ठोसर नुकताच एका वेबसिरिजमध्ये झळकला होता आणि आता या नंतर तो सध्या त्याच्या फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष देत आहे. तो फिटनेसच्या बाबतीत सतर्क असल्याचे त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून आपल्याला कळत आहे. ...
मराठी माणूसही जिद्दीला पेटून स्टार्ट-अप सुरु करू शकतो या विषयावर प्रकाश टाकणारी वेब सिरीज असून त्यासाठी जोड हवी योग्य मित्रांची, जोडीदाराची आणि मुख्य म्हणजे अपार कष्टाची आणि हेच तंतोतंत ओळखून ही सिरीज रसिकांच्या भेटीला आली आहे. ...
‘आम्हांला जो नडतो त्याला आम्ही तोडतो’ अशा त-हेच्या तरूणाईचे लक्ष वेधून घेणा-या डायलॉग्समूळे सोशल मीडियावर रिलीज झालेल्या दोस्तीगिरीच्या टिझरला युवा वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
प्रेमाची नवी व्याख्या मांडणाऱ्या ‘काय झालं कळंना’ या सिनेमाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. या सिनेमाची निर्मिती पंकज गुप्ता या तरुण निर्मात्याने केली आहे. सुचिता यांनीच या सिनेमाचं लेखनही केलं आहे. ...
प्रेमकथेला कर्णमधुर गीतांची किनार जोडण्यात आली आहे. ‘काय झालं कळंना’, ‘टकमक टकमक’, ‘रुतला काटा’, ‘फुटला टाहो’, ‘चंद्रकोर’ अशा वेगवेगळ्या जॉनरची पाच गीते या चित्रपटात असून ही गीते माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी लिहिली आहेत. ...