विद्या बालन ही सध्या तीन चित्रपटांमुळे खुपच चर्चेत आहे. ते म्हणजे ‘कहानी २’, ‘टी३न’ आणि ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटामुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
सैराट चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत मराठी चित्रपटाची एक नवी ओळख निर्माण झाली आहे. या चित्रपटाची जादू बॉलीवूड स्टार यांच्यावरही दिसून येत आहे. ...
अभिनेता हृतिक रोशन हा सध्या ‘काबिल’ चित्रपटामुळे भलताच चर्चेत आलाय... तो नुकताच मुंबईतील खार येथे घड्याळाचा ब्रँड असलेल्या ‘रॅडो’ च्या न्यू कलेक्शन लाँचिंगसाठी आला होता. ...