समांथा तिला विचारलेल्या घटस्फोटबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देते, पण नागा चैतन्य मात्र बोलणं टाळतो. नुकतंच एका मुलाखतीत त्याने घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल भाष्य केलं आहे. ...
किरण व अनुपम यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी आहे, पण लग्न करण्याचा निर्णय दोघांसाठी सोपा नव्हता. कारण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा दोघेही आधीच विवाहित होते. ...