Join us  

India Vs South Africa 2018 : हार्दिकची एकाकी झुंज, 209 धावांमध्ये आटोपला भारताचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 10:04 PM

Open in App
1 / 5

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिली कसोटीसामन्यातील पहिल्या डावात भरवश्याच्या फलंदाजांनी आपल्या विकेट फेकल्यानंतर भुवनेश्वरच्या साथीनं हार्दिकने(93) भारताची इज्जत राखली

2 / 5

हार्दिक पांड्यांच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं 209 धावापर्यंत मजल मारली. पहिल्या डावात भारत आणखी 77 धावांनी पिछाडीवर आहे

3 / 5

आफ्रिकेच्या 286 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची पहिल्या डावात सुरुवात खराब झाली.

4 / 5

आफ्रिकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे भारताची आघाडीची फळी कोलमडली.सलामीवीर शिखर धवन, मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली यांच्यानंतर आता रोहित शर्मा आणि पुजार देखील बाद झाले.

5 / 5

वृद्धमान सहाही लवकर बाद झाल्याने संघ अडचणीत आला होता. पण अष्टपैलू हार्दिक पांड्याने दमदार खेळी करत भारताचा डाव सावरला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ