लोकशाहीच्या उत्सवात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे, असा गवगवा जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आला. परंतु, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बहुतांश मतदान केंद्रांवर अत्या ...
वर्धा लोकसभा मतदारक्षेत्रात गुरूवारी झालेल्या मतदानात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण मतदारांपैकी ५५.३८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरूच होते. त्यामुळे मतदानाचा टक्का ६५ पार होईल, अशी शक्यता आहे. ...
मतदार जागृक असेल तर तो राष्ट्रविकासासाठी योगदान देऊ शकतो. त्यामुळे आपल्या अधिकाराचा जपुन आणि जाणीवपूर्वक वापर करावा. मताधिकार हा मोठा अधिकार आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. शिवाय त्याचा परिणामकारक वापर केला पाहिजे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र ...
निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होय. ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून गुरूवार ११ एप्रिलला पार पडणार आहे. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण १७ लाख ४२ हजार ४५० मतदार असून ते गुरूवारी प्रत्यक्ष मतदान करून आपले मत नो ...
आम्ही कुठली जात-धर्म, भाषा, पंथाच्या नावावर राजकारण करीत नाही. जनसामान्यांच्या हितासाठी मी कधीच जातीय व धार्मिक राजकारण केले नाही. ज्यांनी मला मदत मागतिली, त्यांना मदत करण्यास मी सदैव तत्पर राहिलेलो आहे. ...
भाजपच्या प्रचारासाठी मंगळवारी अभिनेत्री अमिषा पटेलने हजेरी लावली. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी तिने खुल्या जीपवरून रोड शो केला. यावेळी बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. ...
राज्यभरात लोकशाहीचा उत्सव सुरु असून पहिल्या टप्प्यातच वर्ध्यातील लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्याकरिता ११ एप्रिलला मतदान होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. ...
बंडखोरीने पूर्वीपासूनच पछाडलेल्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत पुन्हा पक्षातील अंतर्गत बंडखोरांचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाढला आहे. त्यामुळे विद्यमान काँग्रेस नेतृत्वाने जाती-पातीचा आधार घेत पक्षातील संशयित पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीचे कामच काढून घेत ...