रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. या आधी इथे गुंड होते , विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढलीत. आम्हाला गुंड नकोत खासदार हवे आहेत असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना टोला लगावला. ...
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला शांतता हवी आहे.शिवसेना भाजपच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास गतीने होत आहे. त्यामुळे विकासकामात कोणी खीळ घालू नये. विरोधकांनी भूलथापा ... ...
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व कणकवली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य विजयी होणाºया उमेदवारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राजापूर, चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदार संघातील मताधिक्य ...
रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी आजवर राजकीय पक्षांना आणि त्यातही प्रमुख राजकीय पक्षांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनता दल या पक्षांभोवतीच फिरत आहे. ...
लढत शिवसेना व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांच्यातच होणार असे चित्र असले, तरी मतदार संघात मला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. माझ्या प्रचार सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी किंवा महासचिव प्रियंका गांधी ...
संपूर्ण राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी प्रणित महाआघाडी व शिवसेना भाजप प्रणित महायुतीला सक्षम पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी ठरणार असल्याचा विश्वास भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघाचे ...