मराठवाड्याच्या राजकारणाचा एकूणच सूर बदलला तो १९९५ नंतर. शिवसेना-भाजप महाराष्ट्रात सत्तास्थानी आली होती. या काळात शिवसेना-भाजपच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आर्थिक स्थितीत, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांना निवडणुकीत टक्कर देत ...
येथे आदर्श महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात १४७२ पैकी २४ जण गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कळमनुरीत ४३ तर वसमतला १५ गैरहजर होते. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेत राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्याकडून प्रचार-प्रसिध्दीसाठी माध्यमांचा गैरवापर होऊ नये यासाठी जिल्हा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कक्ष स्थापन केला आहे. त्यामार्फत प्रमाणित करुन न घेतलेल्या जाहिराती/मजक ...
तालुक्यातील जलालदाभा सर्कलअंतर्गत असलेल्या दहा गावांना सोयीसुविधा मिळत नसल्याने व शासनाकडून डोंगरी भाग जाहीर केला जात नसल्याने या गावांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शुक्रवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. ...
लोकसभा निवडणुकांसाठी हिंगोली मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का कमी असल्याचे चित्र आहे. २८ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर ४ जणच पदव्युत्तर पदवीधारक आहेत. ...
एकेकाळी हिंगोली लोकसभा मतदारसंघात भारिपचे माधवराव नाईक यांच्याशीच प्रमुख उमेदवाराची टक्कर असायची. मात्र त्यांनाही कधी जिंकता आले नाही. मात्र ते वैभव लयाला गेले अन् उभारी घेण्याइतपत दुसरे सक्षम नेतृत्वही मिळाले नाही. आता वंचित आघाडीचा प्रयोग काय साध् ...