देशातील लोकशाहीचा उत्सव म्हणून निवडणुकीच्या मतदानाकडे पाहिलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून योग्य त्या उमेदवाराला मतदान करावं ...
जिल्ह्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसनसूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्रावर आज सकाळी ११ च्या सुमारास नक्षल्यांनी भुसुरुंगाचा स्फोट केला. ...
एटापल्ली ते भामरागड दरम्यानची वीज लाईन जंगलातून गेली आहे. जंगलाला आगी लावल्या जात आहेत. या आगीमुळे वाढलेले झाड वीज तारांवर कोसळत आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडत आहेत. ...
दुर्गम व नक्षलग्रस्त भागात बेस कॅम्पपासून मतदान केंद्रापर्यंतचा काही किलोमीटरचा प्रवास मतदान कर्मचाऱ्यांना (पोलिंग पार्टी) पोलिसांच्या संरक्षणात पायदळच करावा लागला. त्यामुळे त्या पोलिंग पार्ट्यांचे चांगलेच हाल झाले. उन्हात एवढे पायी चालण्याची सवय नसल ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात गुरूवारी (दि.११) ९३५ केंद्रांवर मतदान होणार आहे. रिंगणात असेलल्या पाच पक्षीय उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील ७ लाख ७२ हजार ९५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीची मंगळवारी दुपारी ३ वाजता सांगता झाली. तत्पूर्वी निवडणूक रिंगणातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस महाआघाडीच्या आणि भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमु ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघात जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी (दि.९) दुपारी ३ वाजता संपणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर मतदार संघात ही मुदत सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील. दरम्यान मतदान करणे सोपे जावे यासाठी जिल्ह्य ...