ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Amravati Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
नाव शोधण्यासाठी धावपळ, बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवांचे मतदान वर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व मोर्शी विधानसभा मतदारसंघातील पाच तालुक्यांत गुरुवारी सरासरी ५८ टक्के मतदान झाले. ...
नैसर्गिक संकट, सततची नापिकी, बाजारपेठेत शेतीमालाला योग्य भाव नाही, अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट तयार करावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करू, असा निर्धार अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार ...
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद असल्याचे वक्तव्य करणारे आ. रवि राणा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या निवडणूक प्रतिनिधीने मंगळवारी गाडगेनगर पोलिसांत केली. ...
मतदानाची तारीख जवळ येऊ लागली असताना नेत्यांनी संयमाची वीण अधिक घट्ट करणे अपेक्षित आहे. तथापि जळगाव-अळमनेर प्रमाणेच अमरावती लोकसभेच्या राजकारणातही जबाबदार नेत्यांचा तोल सुटू लागल्याने मतदारांमध्ये मनोरंजनाचे; पण उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आह ...
गाव स्मार्ट बनल्यास प्रत्येक शहर स्मार्ट बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्मार्ट बनविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील परसापूर येथे प्रचारसभेत त्या बोलत ...
भाजपक्षाचे दोन आमदार आणि दर्यापूरच्या नगराध्यक्ष सहभागी असलेल्या आनंदराव अडसूळ यांच्या दर्यापुरातील प्रचारसभेवर भाजपक्षाच्याच तालुका पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घातल्याची घटना निवडणुकीच्या ऐन तोंडावर घडली. ...
देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरें ...
लोकसभा निवडणूकपूर्व युती झाल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या ‘साथी हाथ बढाना’ सुरू आहे. विशेष म्हणजे, भाजपक्षाचे सर्व पदाधिकारी जोमाने प्रचाराला भिडले आहेत. स्थानिक राजकारणात आ. रवि राणा यांना विरोध म्हणूनही प्रचाराची तीव्रता वाढतच आहे. काही ठिक ...