“बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक”; जितेंद्र आव्हाडांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:04 IST2026-01-04T09:04:50+5:302026-01-04T09:04:50+5:30

सशक्त लोकशाहीकडे वाटचाल सुरू आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे, असे आव्हाड म्हणाले.

thane municipal corporation election 2026 ncp sp group jitendra awhad said the process of electing unopposed candidates is dangerous for democracy | “बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक”; जितेंद्र आव्हाडांची टीका

“बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक”; जितेंद्र आव्हाडांची टीका

ठाणे : बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया ही लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाहीच्या हत्येची ही नवी पद्धत असल्याची टीका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केली. 

ठाण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, सशक्त लोकशाहीकडे वाटचाल सुरू आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे. सत्ताधारी पक्षांनी सत्याचा नव्हे तर पोलिस यंत्रणेचा वापर करून विरोधकच संपविण्याचा  प्रयत्न केला आहे. मग लोकशाही कशाला आणि निवडणुका कशासाठी? याचे दुष्परिणाम भारताला भविष्यात भोगावे लागतील. 

 

Web Title : बिनविरोध उम्मीदवार चुनाव लोकतंत्र के लिए खतरा: जितेंद्र आव्हाड की आलोचना

Web Summary : जितेंद्र आव्हाड ने निर्विरोध चुनावों को लोकतंत्र के लिए खतरा बताते हुए इसे लोकतांत्रिक हत्या का एक नया रूप बताया। उन्होंने सत्तारूढ़ दल पर पुलिस शक्ति का उपयोग करके विपक्ष को दबाने का आरोप लगाया, चुनावों की आवश्यकता पर सवाल उठाया और भारत के लिए भविष्य में परिणाम की चेतावनी दी।

Web Title : Unopposed candidate elections endanger democracy: Jitendra Awhad criticizes the process.

Web Summary : Jitendra Awhad criticized unopposed elections as a threat to democracy, calling it a new form of democratic assassination. He accused the ruling party of suppressing opposition using police power, questioning the need for elections and warning of future consequences for India.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.