मैत्रीला जागणाऱ्या मित्रांचे जे चित्र डोळ्यांसमोर येते, त्याला ही कथा अपवाद ठरलेली नाही. विविध प्रसंगांची बांधणी करत मैत्रीची युथफूल गोष्ट मांडण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आला आहे. ...
अमेय वाघ (आलोक) आणि मिथिला पालकर (इंदू) या दोघांनी चित्रपटाभर चांगली अदाकारी पेश करत चित्रपटाला फ्रेशनेस बहाल केला आहे. प्रेम, ब्रेक-अप, करिअर अशा गुंत्यात अडकलेला आलोक, अमेयने त्याच्या स्टाईलने रंगवला आहे. ...
‘यारियां’ चित्रपटातील अभिनेत्री रकुलप्रीत सिंग सध्या तिच्या बोल्ड स्टेटमेंटमुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीदरम्यान रकुलप्रीतने असे काही स्टेटमेंट दिले की, ... ...
‘बाहुबली2’मधील अनुष्का शेट्टी व प्रभासची आॅनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडली. बाहुबली2’नंतर अनुष्का व प्रभास या दोघांच्या लिंकअपच्या बातम्याही आल्यात. ... ...
'कटप्पाने बाहुबलीला का मारलं' या आजवरील सगळ्यात मोठं कोडं ठरलेल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता जगभरातील चित्रपटरसिकांना लागली होती. ... ...