राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी 'इंदू सरकार' हा त्यांचा आगामी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना सिनेसृष्टीतील कलाकारांनी पाठिंबा न दिल्याचं दुःख व्यक्त केलं आहे ...
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक बिझी अभिनेत्यांमध्ये अक्षयकुमार याचे नाव घेतले जाते. कारण त्याच्याकडे सध्या प्रचंड काम असून, तो कुठल्या ना कुठल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो. ...