प्रेमकथेला कर्णमधुर गीतांची किनार जोडण्यात आली आहे. ‘काय झालं कळंना’, ‘टकमक टकमक’, ‘रुतला काटा’, ‘फुटला टाहो’, ‘चंद्रकोर’ अशा वेगवेगळ्या जॉनरची पाच गीते या चित्रपटात असून ही गीते माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी लिहिली आहेत. ...
त्यामुळे छोट्या पडद्यावरील कलाकार कधी कधी आपल्या या खास आठवणींना वाट मोकळी करून देत असतात. अशीच एक खास गोष्ट आदिती शर्मानेही तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे. ...
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून रेशम टिपणीस घराबाहेर पडली. बिग बॉस यांनी दिलेल्या विशेष अधिकारानुसार रेशमने आस्तादला या आठवड्यामधील नॉमिनेश मधून वाचविले ...
‘गूज’ हे गाणे आई आणि मुलीच्या प्रेमळ नात्यावर जरी आधारित असले तरी, पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केलेल्या आपल्या गुराढोरांच्या काळजीने ग्रस्त असलेल्या गरीब शेतकऱ्याची ममतादेखील यात दिसून येते. ...
सैफ अली खान सध्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमुळे सैफची बुडती नौका तरली, असेही म्हणायला हरकत नाही. कारण अर्थातचं सगळ्यांना ठाऊक आहे. ...
सिनेमा २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.'फ्रेन्डशिप डे'च्या महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या या 'पार्टी'त सहभागी होण्यास प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. ...