मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही अमृताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मराठी आणि हिंदी सिनेमांसह रियालिटी शो तसंच काही शोचं सूत्रसंचालनही तिने केले. ...
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करण्यासाठी अनेक गड किल्ले बांधले आणि जिंकलेदेखील. या सर्व गड किल्ल्यांचे महत्त्व अनेक तरुणांना हेमंत ढोमेने 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला होता. ...
यापूर्वी अरुण गोविल यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला होता. त्यांनी भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाणार असल्याचे म्हटले होते. ...
आपल्या वडिलांसोबत फोटोत दिसणारी क्यूट मुलगी ही आज छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय स्टार आहे. एक नाही तर टीव्हीवरील कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये ही अभिनेत्री दिसते. ...