आमिर खान आणि किरण राव यांच्या 'पानी फाउंडेशन'द्वारे केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, जल शक्ती मंत्रालयाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. ...
मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे'. ...