काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहीले आहे. या लिहिलेल्या पत्रात राजू श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, कोरोना साथीच्या आजारामुळे चित्रपट व दूरदर्शन उद्योग जवळजवळ सहा महिन्यांपासून बंद आहे. ...
कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्याचे जे अनधिकृत बांधकाम होते, त्यावर मुंबई पालिकेने ९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. त्यांनतर लगेचच कंगणाने या कारवाईवर स्थगिती मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...