लग्नानंतर, कश्मिराचा खरा संघर्ष सुरू झाला तो आई बनण्यासाठी, मात्र काही कारणांमुळे तिला गर्भधारणा होत नव्हती. सरोगसी तंत्रज्ञानाच्या मदतीनं काश्मिरा आणि कृष्णाच्या आयुष्यात जुळ्या मुलांचे आगमन झाले होते. ...
अनिल कपूर सोबतचा ‘हमला’ हा शेवटचा सिनेमात ती झळकली होती. किमीने बॉलिवूड का सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला होता. एकदा एका मुलाखतीत तिने यामागचे कारण सांगितले होते. ...
सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरु तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. रातोरात स्टार बनलेली ...
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या केळवणांना आता सुरुवात झाली असून सिद्धार्थने केळवणाचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. सिद्धार्थ आणि मिताली अभिनेत् ...