'बिग बॉस १४' शेवटच्या टप्यात शो पोहचल्यामुळे स्पर्धकही आता विजेतेपद जिंकण्यासाठी अधिक मेहनत करताना दिसत आहेत. बिग बॉसकडून देण्यात येणारा प्रत्येक टास्क स्पर्धकांमध्ये जिंकण्याची चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. ...
मान्या सिंह ही ‘मिस इंडिया 2020’ची रनरअप ठरली आहे. तिची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने ती लोकांच्या घरी भांडी घासायची तर तिचे वडील रिक्षा चालवतात. ...