'पिंजरा खुबसुरती का' रंजक वळणावर आली आहे.राघव मयुराच्या प्रेमात खूपच वेडापिसा आहे आणि तो तिचा विश्वास जिंकण्यासोबत तिला आकर्षून घेण्यासाठी काहीही करू शकतो. ...
‘अग्गबाई सासुबाई’ मालिकेचा दुसरा भाग ‘अग्गबाई सूनबाई’ नावाने सुरु करण्यात आली. खरंतर मालिका सुरु झाली तेव्हापासून रसिकांनी फार काही पसंती दिली नव्हती. ...
मराठी कलाकारसुद्धा तितक्याच निस्वार्थ भावनेने कोरोना काळात मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. पण तरीही मराठी कलाकारांच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा खूप वाईट वाटते असे मत अभिनेता सिद्धार्थ जाधवने व्यक्त केले आहे. ...