‘रंग माझा वेग’ळा मालिकेत सध्या दीपाचा कसोटीचा काळ सुरु आहे. दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत कार्तिकने पितृत्व नाकारलं. स्वाभिमानी दीपाने इनामदारांचं घर सोडत एकटं रहाण्याचा निर्णय घेतला. ...
ग्रामीण भारतातही या साथीचा मोठा तडाखा बसला. लहान शहरे आणि गावांमधून विषाणू प्रादुर्भाव वाढल्याचे दिसते. या ठिकाणी पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत, किंवा त्या मर्यादित आहेत. रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. ...
एलियानेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाविषयी सांगितले आहे. तिने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. ...